Skip navigation.

राहुल

चारोळ्या.......७

प्रत्येकाच्या जीवणात
एक क्षण असा येतो
तो प्रत्येकाच
जीवणच बदलून देतो


मनातील वादळ शांत होताना
विचार सगळे वाहुन जातात
आपल्या बरोबर ते जाताना
दुःखाच ओझ घेऊन जातात


जगायच असेल तर
अस जगा
स्वतः दुःखात असाल तरी
दुसय्रांना आनंद देत रहा

वळण...काही माणस...

Write a comment

You must be logged in to write a comment. If you're not a registered member, please sign up.